Thursday 5 November 2015

अंतर्मुख

भारत नको त्याच गोष्टीत अव्वल आहे.
.
.
शुध्द संस्कृतीच्या नावाने हुशारकी मिळवणार्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक कशी काय हा प्रश्न संस्कृती रक्षकांना पडत नाही.
.
.
लोकसंख्येला अाळा बसावा यासाठी आमच्या कडे काहीच उपायोजनात्म कार्यक्रम नाही.
.
.
माञ ट्रेन गच्च भरलेली दिसली तर आम्ही उपरोधाने म्हणतो साला एवढे लोक रोज कुढून येतात.
.
.
अजून कशा कशासाठी रांगा लावाव्या लागणार आहेत माहित नाहीत.
.
.
तुमचेच दात आणि तुमचेच ओठ.
आणि तुमच्याच वागण्यात आहे खोट.
.
.
Feeling �� सवय झाली रे आता..
(मनाला स्पर्श करणार)
-श्री